'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 31 December 2014

निर्माणीच्या नजरेतून















पाणी प्रश्न!
 उन्हाळापावसाळाहिवाळा.... कोणताही ऋतू असो... पाणी घरपोच कधीच नाही. याचे उत्तर कोणाकडे मागवे/ आम्हाला मदत कोण करणार असे आमच्या गावातील लोकांचे प्रश्न. आम्ही गावकरी यावर काही उत्तर स्वत:च  निर्माण करू शकू काहा प्रश्नच पडत नाही आणि प्रश्न पाडायला वेळही नाही.
स्रोत: अश्विन भोंडवे, ashwin.bhondave@gmail.com 

No comments:

Post a Comment