'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday 13 January 2014

बीजस्वायत्ततेकडून गुलामगिरीकडे

बियाण्यांवर सत्ता कोणाची असावी? हा प्रश्न शेतकरी तसेच अन्न खाणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा. डॉ. तारक काटे यांचा लेख (आजचा सुधारक) व त्यावर झालेला चर्चा संवाद.

बीजस्वायत्ततेकडून गुलामगिरीकडे – डॉ. तारक काटे
बीजस्वायत्ततेकडून गुलामगिरीकडे ? – सुभाष आठले
पत्रसंवाद – राजीव जोशी
पत्रसंवाद – डॉ. तारक काटे


































































No comments:

Post a Comment